समीर वानखेडेंवर आगपाखड कशापायी?

समीर वानखेडेंवर आगपाखड कशापायी?

NCB चे अधिकारी समीर वानखेडे आणि मविआ सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या वाद सुरू आहे. आर्यन खान अटकेनंतर सुरू झालेलं हे प्रकरण आता व्यक्तिगत होताना दिसतंय. मात्र, सरकारी मंत्री विरुद्ध सरकारी अधिकारी हे चित्र अंतिमतः शासनालाच मारक ठरणार नाही का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

NCB चे अधिकारी समीर वानखेडे आणि मविआ सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या वाद सुरू आहे. आर्यन खान अटकेनंतर सुरू झालेलं हे प्रकरण आता व्यक्तिगत होताना दिसतंय. मात्र, सरकारी मंत्री विरुद्ध सरकारी अधिकारी हे चित्र अंतिमतः शासनालाच मारक ठरणार नाही का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं