वयात आलेली मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? पालकांनी मुलांशी कसं communication करणं गरजेच आहे? पालकांची नक्की जबाबदारी काय असते? पालकांनी कोणत्या चुका करू नयेत? मुलांशी मैत्रीच नातं निर्माण करावं का? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist )यांच्याशी खुसपुस केली आहे.


