स्वराज्याचे छत्रपती जेव्हा मुघलांच्या वेढ्यातून निसटून दक्षिणेकडे जात होते, तेव्हा औरंगजेबाचा संताप ओढवून घेण्याची ताकद भारतातल्या कोणत्या राजाकडे होती? अशा अत्यंत कठीण काळात, मुघलांना आव्हान देणारी एकमेव शूर राणी म्हणजेच केळदीची राणी चेन्नम्मा! मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनाच्या या दुसर्या भागात आपण या महान वीरांगनेचा इतिहास continue करतोय. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? • छत्रपती शहाजीराजे आणि केळदीच्या घराण्याचे ऋणानुबंध. • गनिमी कावा: मुघल सैन्याचा जंगलात केलेला पराभव. • मराठा स्वराज्याचा दिवा तेवता ठेवण्यासाठी राणीने काय मदत केली? • बार्टर ट्रेड आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा: पोर्तुगीज आणि अरबांशी केलेले व्यवहार. • शिवतत्व रत्नाकर ग्रंथ : भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश. • राणी चेन्नम्माचा अंतिम उपदेश: संकटकाळात निर्भय राहण्याची आणि नम्र राहण्याची गुरुकिल्ली.
[00:00:00] नमस्कार, गरण्थप्रेमीचा आच्या अभिवाचा नाचाया भागात तुम्हा सग्यांच मना पसुन्छ वागत केडीची राणी चेन्नम्मा अउरंग जेबाला शह देनारी समर्थ प्रशासिका सामयन्य घरात जन्मगेऊन सुध्धा जिन स्वताहाचा कर्तुत्वान अफपाट धैर्य आणी सामर्थ दाखवत मोठा इतिहास रचला ती
[00:00:25] राणी चेन्नम्मा पती सोमशेखर नायक याचा दिर्ग आजार पणा मधे आणी त्याचा मृत्तिवनंतर मंजेच इस्वीसन सोडाशे एकात्तर पासुन ते इस्वीसन सोडाशे शाण्डव पर्यंत 25 वर्षतिली स्वताहा शासिका मृनुन खंबिर पणे केलेदीचा राज्य कारभार पाहिला स्वकियांची अनेक बंडाली मोडुन काडल्या
[00:00:50] मैसूर चा चिककदेवराय सर्ख्या राजानना फक्त सैन्य बलावर नहे तर अवधारियान जिंकनारी विजापुर्चा सुल्तान सेल वा खुद्द अवरंग जेब त्यानना रणांगणावर पराभूत करून त्यान्चे मनसुबे उधलून लावनारी जिन्जी चा किल्या कडे निगालेल्या राजाराम महराजानना समर्थ पणे आश्रै देनारी कर्तुत्व वती राणी चेन्नम्मा
[00:01:18] या शिवाय राणी चेन्नम्मान, पोर्तुगीज, डच, इंग्रज यांचा शिही मुच्चद्धी पणे अंतर्राश्रिय व्यापार करून केरदिला सम्रुद्ध केल अत्यांत उज्वल कीर्तिमान स्थापित कर्णारी ही वीरांगणा खरो खरच भारताच रत्न होई
[00:01:51] या च्प्रमाने विजय नगर्चा मुथा साम्राज्य हे नायक आनी इतर मांडलिक राज्यांचा शक्ति वरवाडला त्या मदल्या चोट्या घटना या मोठ्या साम्राज्याला वलन देनार्या ठरल्या साधी मांच एंच संकटाचा वेई खंबिर पने राज्या वरोबर उभिराहिली आणी राज्याला मोठ्या विनाशा पासुन्त या निवाच्या वलन केरदीचे नायक मंजे यांचत मूर्तिमंत उदाहरन
[00:02:22] विजय नगर मधिल नायक मंजे सरंजामी व्यवस्था तुलू वाउंचाचा अतनीशय पराक्रमी राजा क्रुष्ण देवर आए याना विजय नगर्च साम्राज आणखिन चाशक्त केला अनेक पहलुन्नी वैशिष्ट पूर्ण ठरलेल्या कारकिरदीद नायकान मधे विबाग लेली शासन व्यवस्था होती या व्यवस्थे मधे विजय नगर्चा साम्राज आणची प्रचंडशी सैन्य शक्ति उभी राहिने
[00:02:50] त्या मुले अनेक परकिय आक्रमकान नी त्यावर आक्रमन कराईचा कदी विचार केला नाई सुर्वा तिला हे नायक वेक वेग्या परिवारातले होते आणि राजा त्यांची प्रत्यक्षन नेम्णू करतसे पन हलू हलू या नायक व्यवस्थे न वौंश परामपरागत रूप घेतला नायक हे त्यांची पद आणि नंतर अडनाव जाला
[00:03:17] प्रशासकिय वेवस्थेला आकार देनाचा महत्वाच काम शुर्वाथिचा नायक आन्यकेल पुलेजा नायकांनी स्वतंत्र पने राज्यकेल त्यां पेकी काही मनजे मदूराइचे नायक, तंजोर, जिनजी, आणि केदी, मनजे, इककेरी, इतले नायक त्यानी दक्षिन भार्ताचा इतिहा साथ महत्वो पूर्ण योगदान दिला
[00:03:38] केलदीचा नायकाननी इस्विशन 15 ते 17 त्रेसष्ट परंत अलीच शतक शासन केला त्यातलीच एक समर्थ शासिका रानी चेन्नम्मा अवरंग जेबाच्चा सैन्याची माघार आँखिनेक चांगला योगा योग मंजे या मुगल फवजेला करना टकाच्चा सरहत्दीवर संताजी घोरपड यंणी गाटल
[00:04:05] तिथे निकराची लढ़ाई होँन मुगलाँची पीछे हाट जाली जान मिसार खान हाँ तिथे जखमी जाला तथापी अवरंग जेबाच्या आद्मे नुसार उरलेला सैन्या बेदनूर कडे वल्ल हाँ प्रदेश घनदाट जंगलाणी भरलेला होता त्यात मुगल सैन्या दिशाही नहुन विथरला अनेक ठिकाणी ते दल्दली तही पसला जंगलान मधे मुगल सेना पिचुन गेली
[00:04:34] राणी चा सैन्यान गनीमी काव्यान मुगल सैन्याला सलो की पलो करुन सोडला अशा प्रकारच्या छुपया हल्यानी मुगल फउज त्रस्त जली राणी चा सैन्यान या मुघलान ना डोंगर दर्यान मदे गाठून अक्षर शाहा चिरडून टाकल अखेरिस राणी चेन्नम मा आणी अवरंग जेबा मदे शान्ततेचा तह जाला
[00:04:59] राणी कडून थोडि खंडणी अणी सीमे वर्चे काही छोटे किल्ले घेऊन अवरंग जेबान आपला सैन्या जिन्जी कडे वळोला राणी मुले राजारा महराज हाती लागले नाहीत शिवाय मुघल सैन्याला माघार ग्यावी लागली है अवरंग जेबाचा मोठ्था अपयाश हता इस विशान 69 चा सुमारास मिलालेल्या या विजयान राणी चेन्नम माची किर्ती दूर वर पसरली
[00:05:27] तिन मल्लूर प्रांत मोगलान कडून जिन्कून आपल्या ताब्यात गेतला शिवतत्वरत्ना करिया ग्रंथात या संपूर्ण घटनेच अणी राणीला या मुले मिलालेल्या आसेतु हिमाचल या किर्तीच वर नंकेला है रमराजन रुपम जीत्वा गुरुहितु मभिवान चती मलेंचे वारंग खानाखे समायाती वलियसी
[00:05:56] कालं प्रतिक्षमानाथ निर्गत्य ससुधिस्ततह चारित्वा तत्र तत्रापी रुपो मार्गव शागतह समागतो भवद्देश मिमंच सपरिच्छिदह स्वदेशं समूपायांतं रामराजं विभाव्यसा महताम पिशूराणाम बलिनाम नीति वेदिनाम
[00:06:26] पराभवस तत्र तत्र पूर्वेशामपी द्रुष्यते असाधारण विक्रांती रिय मित्या खिलै स्थुता आसे तुहिमवत्पादं कीर्ती प्रापसु निर्मलाम राणी चन्नमा और मराठ्यांचे रुणानु बंध राणी चन्नमा और महराजांचा आणखिने करुणानु बंध मराठ्यांचा इतिहासात आपलेला सापड़तो
[00:06:56] याची स्पष्ट पणे नोंद घेनातालिये या कठीन कालात बिद्नूर्चा राणीन राजारा महराजानना आश्रे लिला तिने त्यानना आपलेया राज्यात सुरक्षित ठेवले त्यानचा मागा वर मोगल आले यानना मारून काडले आणी नंतर संधी पाहुन जिनजी कडे मार्गस्थ करुण दिले बिद्नूर्चा चेमुकला राज्याची मालके नसलेला राणी सर्ख्या बाई मांचाने
[00:07:24] अउरं जेबा सर्ख्या खवी साथा संता पोड़ों गेनाचे पुरुशान नाही लाजविनारे धारिष्ट दाखवावे आणी आपल्या प्रानावर एक आपल्या राज्या वर उदार होनेाज तयार भावे असा तिचा व़ राजारा महराजांचा कोंटाबरे रोणानु बंध होता काही वरशान पूर्वी शाहाजी राजे जेमा विझा पूर्चा दरबारी होते
[00:07:47] तेमा रणदुल्ला खान, शाहाजी राजे आणी विजय नगरचे काही स्वतंत्र जालेले पालेगार मिलों करनाटकाला काही प्रदेश जिंक्णाचे उद्देशाना मोही मेवर गेले होते। त्या वेली रणदुल्ला खानान बिद्नूर्चा राज्य जवर जवर खालचा केले होते। परंतु बंधु भावान शाहाजी राज्यानी ते राज्य बेद्नूर्चा राज्या वीरभद्र नायग।
[00:08:15] इस्विसान 1631 ते 1645 याला परद्दिल। आता राणी चेन्नमान राज्यारा महराज्यानना आश्रे देऊन शाहाजी राज्यान चा वंशजाला वाचलल। अत्यांत कठेन कालाथ सहु बाजुन्नी उठलेला वादलाथ स्वताहाचा ओंजलिन। राज्यारा महराजानचा रूपातला स्वराज्याचा दिवात तेवट ठेउन्याचा मोठर काम राणी चेन्नमान केल।
[00:08:43] केदी मदल्या रामेश्वरं मंदिराचा प्रांगनात अपल्याला उन्च असा एक ध्वज स्थम्भ किमा विजय स्थम्भ बाणलेला दिसुनेतो। त्याचा खाली दर्बारातिल राणी चेन्नमा आणी तीचा पेक्षा वयान लहान असलेल्या राजारा महराजांची प्रतिमा त्यावर कोरलेली दिस्थे। ही घटना अजरा मर जली या धैर्या साथी राणी कायम्स मरली जाते।
[00:09:10] राणी चेन्नमा आणी बल्बार मंजेच केरोल। त्या कायचा मल्बार अर्थात आत्ताचा केरोल चा इतिहासात सुधा राणी चेन्नमा चा उल्लेक मलतो। Scotland इतला जहाजांचा करनधार अनि लेखक, Captain Alexander Tamilton तैचा निव अकाउंट फ्ट इस्ट इडिस या ग्रन्थात लिहला है।
[00:09:37] Rani kept a standing army of 1,50,000 soldiers to put down the insolence of Malayese coast. The canaries have forts built of earth wherein are kept 200-300 soldiers ready to encounter any small party of Malabars that clandestinely come to thieve and rob.
[00:10:04] Yaa वरुन राणी चेन्नमा ची चोक सुरक्षा व्यवस्था आपलेला सहज लक्षा तियू शकते। Friar, हा British doctor त्या दर्मयान करना टक्चा समुद्र किनार्या वरुन मुंबाई कडे केला। त्याना होन्ना वाड इतला त्या कारातला वर्णन करून ठेवलाई। त्यात त्याना आवरुजू नोन दवलाई।
[00:10:26] The people have good laws and obey them and travel without guides on broad roads, not a log by-paths as in Malabar. राणी चेन्नमा आणी पोर्तुगीज। राजा सोम शेखराचे इस्विशन 1670 मदे पोर्तुगीजान्ची व्यापार संबंध प्रस्तापिजाले होते।
[00:10:49] त्याना पोर्तुगीजानना मंगलूर, बर्सेललोर, होनवाडा, इत्या दी ठीकाणी फैक्टरी बांधनेची परवांगी दिली। मात्रत त्या साथी बर्पूर अटी घातला। हे कार्खाने एकेरी भिंतीचे बांधलेले अस्तिल, दुहेरी नाहीट। त्या भोती कोंटेही बुरूज नस्तिल। पोर्तुगीजानना तेलाचे कार्खाने टाकता येनार नाहीट।
[00:11:14] पोर्तुगीज स्थानिक लोकांचा कोंत्याही गोष्टीन मधे धवला धवल करणार नाहीत। तसच पोर्तुगीज कोणाही भारती आला याच्चा मरजी विरुद्ध क्रिष्टन धर्मा मधे धर्मांतरीत करणार नाहीत। अशास 15 अटिन मुले पोर्तुगीजान वर राज्याचा चांगलाच वचक होता।
[00:11:38] याच पद्धतीन अनेक परदेशी व्यापारांची राणी चेन्नमा अतिशै आत्मविश्वासान अणी चातुर्यान व्यापार करतासे। याच तुन केदी राज्याला भरपूर नफा होतासे। पोर्तुगीज मिर्जान, होन्वाडा या बंदरान मधून तांदूल, मसाले, काली मिरी इत्यादी वस्तु बाहेर निर्याक करत। त्या बदल्यात अर्बी घोडे राणिला पुर्वत, पोवले, रेशिम, मोती यांचा ही मोठा व्यापार चाले।
[00:12:08] हा सग्ला व्यापार वस्तु विनिमाय या पद्धती नमंजेच बार्टर सिस्टम या पद्धती ना चाले। दोन वस्तु चा किम्तित तफावत असले आस ती पईशाननी भरुन काडली जातासे। त्या काली वराह, होन्नू, दरंगा, हाना, मुपागा, अड्डा, बेले, कासू, इत्यादी नानी चलनात होती।
[00:12:32] तसच नायकांची स्वताहाची सुवर्ण नानी इकेरी वराह, ही सुधा होती। इस्विशन 1691 राणी चेन्नमा आणी पोर्टुगीजांचे संबंध अत्यांत सौहार्द पूर्ण होते। तीना त्यानना मरियादे ठेवला होता। पुडे त्यानचात 15 डिसेंबर 1688 रोजी मैत्रीचा एक तह जाला।
[00:12:57] त्यात राणीचा क्वीन ओफ कांद्रा असा उल्ले खाड़तो। त्यात पोर्टुगीजांनी तिला 30,000 जेराप्तिन्स अर्थात पोर्टुगीज कालीन चांदीची नानी लढाईची भरपाई
[00:13:20] शिवाई वार्षिक तांदलाचा 15 गोण्या द्याईचा। या व्यतिरिक्त राणीन त्यानना मिरजान, होन्नावाड, चंद्रावाडा, भटकल, कल्यानपुरा इत्या देठिकानी त्यांची उपासना स्थान भंजे रोमन कैथलिक चर्च बान्न्याची ही परवांगी द
[00:13:49] त्या त्यानव आपर लेली अत्यंत आदराची आणी विनंतिवजा भाषा ही राणी चेन्नमाचा मान, सामर्थ्य आणी व्यापारा वरिल वर्चस्व निर्विवाद स्पष्ट करते।
[00:14:19] त्याच वर्षी राणी आणी पोर्थुगी जाननी मिलोन आक्रमन करणार्या अर्बान विरुद्ध टक कर दिली। अत्यांत धाईरियान राणीन सग्वया परकियानना विशिष्ट अंतरावल ठेऊन त्यांचा केदी चा सम्रुद्धी साथी कौशल यान उपयोक करून घेतला होता।
[00:14:38] आता वरुद्ध साहित्य निर्मिती कडे। केदी चे नायक हे विद्या, कला, साहित्याचे आश्रय दाते होते। वेंकटप्पा, बसवप्पा हे स्वताहा विद्वान लेख होते। बरत साहित्य त्या कायात लिह लगेल। पद्म पुराणाचे उत्तरा खंडात असलेल्या, शिव गीतेच अठ्रा अध्याय, तिरुमल भट्ट यानि कन्नल मदे भाषांतर केल।
[00:15:08] त्यानि शिव अष्टपदी ही लिहली। याव्यतिरिक्त रंगनाथ दिख्षेत यांचा तंत्रसार, अश्व पंडित यांचा घोड्यांची संबंधित ग्रंत मान प्रिय, भट्टोजी दिख्षेत यांचा तत्व कौस्तूब, अशा अनेक ग्रंतांची निर्मिति जाली।
[00:15:28] बसाव राजान लिलेल्या शिव तत्वर अतनाकर ग्रंत केवल नायकांचा कारकिर्दीवर प्रकाष्टाकत नाही, तर यातुन भारत खंडाचे भाग, शहरांचा नियोजन, स्थापत्य शास्त्र, युद्ध शास्त्र, पाक शास्त्र, संगीत, शिव उपासना अशा अन
[00:15:55] इंसाइक्लोपेडिया ओफ इंडियन कल्चर असम हन्तात। नायक राजाननी सुंदर वास्तु ही घड़वल्यात। होईसल आणी द्रविल पधतीचा अनोखा संगम त्या काला आणी वास्तु शास्त्रात बगहला मिलतो। करनाटक राज्यात ल्या शिमोगा इथे या काल
[00:16:17] अत्यांत धार्मिक वृत्तीचा राणी चेन्नमान आपला पुर्वजान प्रमाने श्रूंगेरी मठाला मदत सुरु ठेवली। तिन चेन्नमा पुरा या अग्रहारांची स्थापना केली। अग्रहार मंजे रस्त्याचा एका बाजुला पूर्णा सदनिका बांधुन तिते विद्वानांची रहाण्याची आणी अभ्यासाची सोई केली जातासे।
[00:16:41] आपल्या पतीचा नावान सोम शेखर पूरा तिन वसवला। राणीन हुली केरे इतला किला पुन्हा नव्यान बांधला। नंतर राणीचा मुल्गा बसवप्पा याना तिला आपल्या मातेचा गवरवार्थ चेन्नागिरी हे नावदिला।
[00:16:59] त्या कायात राजश्रयान अनेक मठ चालत सत। या मठातुन तत्वद्म्यान आणी इतर शास्त्रा अभ्यास करणार्या विद्वानांची व्यवस्था होत से। अश्टांग योग, अद्वैच सिधान्त, तरक, मिमांचा, वेदान्त, अशा अनेक विशलांचा अभ्यास, पठन, लिखान या मधुन चालत से।
[00:17:24] राणी चेन्नमाचा कालात नुरूसीहा भारती हे श्रूंगेरीचे मठादी पती होते। ते राणी चेन्निमंत्रना वरून काही दिवस बेदनु रिथे यहों रहिले। तिन त्यांचा यथा योग्या आदर सतकार केला। 16.00 मधे या भागात भीशन दुषकाल पड़ला। त्याकालात राणी चा मदतीन आणी प्रेर्णेन श्रूंगेरी मठाद्वारे रोज हज़ारोहुन अधिक लोकानना अन्नदान करने तेतसे।
[00:17:53] राणीन कोटीपुरा इतल्या रामाजी कुटाडा मठाला देन्गी दिल्याची नोंदाहे। अनेक देन्ग्यांची कागत पत्र तिचा अउदारिय सिध्ध करतात। या शिवाई उडुपी इथे द्वैत सिध्धान ताचा मठ ही होता। तसच राज्यात, ख्रिस्ती, मुस्लिम इत्यादी लोक ही होते। त्यांचा प्रार्थना स्थलन्च अठी या काला देन्ग्या देना ताल्या।
[00:18:19] राणी अनि तिचे नायक वंचेज, हे खूब सहिश्णु होते। राणीचा शाश्वत संदेश। चेन्णमाचा पुत्र बसवप्पा याचा विवाह कंणमा आणी बसवम्मा या दोगेंचे जाला। आपली सग्डी करत व्या राणीन पार पाडली। राणी चेन्णमान आनंदान बसवप्पा कडे, राज्यसोपवल आणी वान प्रस्थाला तिन तिर्थाटन केल।
[00:18:47] काशी, रामेश्वर, श्रीशैल्यम, तिरुपती, गोकर्ण इत्यादी अनेक मंदिरानना भेटी देऊन, मोलाचा देन्गा दिल्या। पुत्तुर इथल्या व्यंकटेश्वराला दिलेला देन्गी पत्राचा उल्लेक तिथल्या ताम्र पटात ही मुलतो। कोंट्याही राजगराण्यात जन्म न घेता। दैवताचा आगातानी खचुन न जाता। राणी चेन्नमान 25 वर्ष दिर्ग का शासन केल।
[00:19:15] स्वताहला मुल नसल तरी बसवपाला दत्तक्यों सर्वार्थान तिना समर्थ उत्तराधीकारी मणुन घडवल। राणी चेन्नमा मृत्युशैये वरस्तानना तिना पुत्र बसवपा याला केलेला उपदेश आजही तितकाच समर्पकाहे। तो असा आहे। एकदा दिलेला शब्द कदी ही फिरव नकोस।
[00:19:41] स्वक करता व्याकडे कदी ही दूरलक्ष करू नकोस। मधुर्वानित बोलतानना सावद रहा। कप्टी कारस्थानी लोकान समोर अंतर मनातले हेतू उघळ करू नकोस। सुकीचा वाटेवर चालू नकोस। प्रजेत भेद भाव करू नकोस। पापा चरन टालून निरंतर शिवाचा चरनी लीन हो। प्राणी मात्रान विशय मनात धया भाव थे।
[00:20:10] आश्रयाला आलेल्याचा रक्षन कर। हुणाची ही निंदा करू नकोस। जगात आत्मसयमा शिवै वावरू नकोस। कामादी वासनान वर विजय मिलव। जन्म मरनाचा पेर्यावर मात कर। संकट काली निर्भय हो और वैभवाद गर्वा पासुन दूर रहा।
[00:20:33] सत्याचा मुलभू तत्वांचा चिंतन कर आणि निर्गुण निराकार अशा अद्वै ताला जानुन गे। वेद विद्या जाननार्या विद्वानांचा सन्मान कर। हा जन्म, केवै स्वप्न, मंजे माया जाला है। असा समज आणि को हम, मंजे मी कोना है। या प्रश्नाचा शोदगे। सदैव हसत आनन्दी रहा, पंड स्वताहाचा हस करूं ग्यों नकोस।
[00:21:02] लोकांचा स्थुतिला पात्र ठर्शिल अस जीवन जग। अशा शाश्वत वाटेचा अवलंब कर, जिथुन पर्तिचा मार्ग नही। विविदा मार्गानी शिवाची आराधना करूं चिरंतन आनन्द प्राप्तकर। हे बोल कायम स्मर्नात ठेव।
[00:21:23] शिवत अत्वर अतनाकर ग्रंथात, शेवती चेन्नाम्बिका चरित्रात, हा संपूर्ण उपदेश सुन्दर शवदा दिलाही। राणी चाया शवदान मधून तिची परिपक्वता समर्पित वृत्ती, राज धर्माची जानिव तिचा पुत्र प्रेम आणी परमेश्वराची भक्ती असे कित्ती तरी पहलू दुष्टिस परतात।
[00:21:46] तिचा उदात उत्तुंग आयूश्याची आपलेला जानिव करून देतात। तिन इस्विषन 1669 साली देह ठेवला। राणी नंतर तिचा पुत्र बसवप्पा नायक यान इस्विषन 1669 ते 1747 अस शासन केल। अत्यांत उजवल अशी त्याची ही कारकिर्द होती। राणी चेन्नमाचा वसा घेनारी राणी वीराममा।
[00:22:14] केल्दी राज्याचा शेवता कड़े येताना राणी चेन्नमाची वोम्चेज वीराममा हीची सुद्धा दखल अपलेला घ्यावी लागते। बसवप्पा नायक दूसरा हा इस्वी सन्सत्राशे एकोंचा अईस मधे केरदी चा गादी वर बसला। त्याचा नंतर पूढे त्याची पत्नी वीराममा हीचा दत्तक पुत्र कंणा बसवप्पा येला गादी वर बसवन इस्वी सन्सत्राशे पंचा वन्न पासुन केरदी मधे राज्या केल।
[00:22:43] तीची कारकिर्द हैदर अलीचा आक्रमणा मोए संपुष्टा थाली। त्याना राणिला बंदी बनों तीचा दत्तक पुत्रा सह मद्दागिरी इथे ठेवला। हैदर अलीन इस्वी सन्सत्राशे त्रेसस्ट मधे बेदनूर वर ताबा मिला। वैभाव शाली बेदनूर त्याना लुटून केदी चा नायकांची सत्ता संपुष्टा ताणली। त्या कारात हैदर अली आणि मराठ्यांचा संघर्ष सुरू होता।
[00:23:13] पुन्हा एकदा मराठ्यांची नायकांचा रुणानु बंध दिसुनेतो। पुडचा वर्षी मंजेच इसविसन 17.64 मधे श्रिमंत माधावराव पेश्वे यानी मद्दगिरी यहां प्रदेश जिनकुन घेतला आणि राणी वीराममा तसच तीचा दत्तक पुत्राला बंधी वासातुन सोडून त्यानना बरोबर घेउन ते पून्याला निगाले�
[00:23:36] परंतु क्षेन जालेली वीराममा पून्याला पोच्रनाचा आदीच निधन पावली। तथा पी तिन हैदर अलीशी जा पध्ध तिनक कडि टककर दिली न। त्या साथी शत्रुपक्षातल्या इतिहास काराननी तिचा कउतुक केलेला दिसुनेत।
[00:23:55] नंतर इकेरी हा मैसूरचा एक भाग जाला। अशा प्रकारे राणी चेन्नम मान तिचा दीरग आणी उजवल कारकिर दिन प्रेर्णा दाई इतिहास रतला। अशा अनेक गोष्टी या पुस्तकात आही। भारतातल्या सग्या विविधा भागातुन तिथल्या राण्यां चा शवुर्या गाथा आपलेला इते वाचाहला मिलती।
[00:24:20] यहा इतिहासाचा वाला हाया आपन जपायला चेवा


