In this video, we delve into the world of Pandharpur Wari, a centuries-old tradition that has been an integral part of Marathi culture, particularly during ashadhi ekadashi. The wari, which is a pilgrimage to the revered temple of Vitthal in Pandharpur, has been a symbol of devotion and spirituality for millions of followers of sant tukaram and dnyaneshwar mauli. However, beneath the surface of this grand spectacle, lies a complex web of commercial interests and exploitation. We explore the dark side of devotion, where the lines between faith and business are blurred, and the true essence of spirituality is often lost in the chaos of ashadhi wari. वारकरी संप्रदायाची वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा आहे का? कि त्यामागे एक अथांग सामाजिक आणि आर्थिक विचार दडलाय? सुमारे १३ लाख वारकरी जेव्हा विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या वाटेवर चालतात, तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कोटींची चालना कशी मिळते? एका साध्या विक्रेत्यापासून ते गावच्या आठवडे बाजारापर्यंत, वारी कशी प्रत्येकाचा पोशिंदा बनते, याचे सुरेख गणित या भागात मांडले आहे. परंतु, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात वारीसमोर 'भक्तीचा व्यापार' आणि 'मूल्यभ्रष्ट अर्थकारणाचे' मोठे आव्हान आहे. राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आणि कॉर्पोरेट बाजारपेठेच्या या काळात वारीचे मूळ सत्व कसे टिकवून ठेवायचे? संतांनी दिलेला निर्भेळ विचार आणि सामान्य वारकऱ्याचा सदसद् विवेक बुद्धी या संकटांवर कशी मात करेल, याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. या वारी विशेष च्या दुसर्या भागात संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रूपाली शिंदे यांनी 'निर्मल वारी अभियान' आणि पर्यावरण संवर्धनासारख्या आधुनिक उपक्रमांतून वारी कशी लोकजागृतीचे प्रभावी माध्यम बनली आहे, हे सांगीतले आहे


