T२० वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी भारताने कोणाला घ्यावे संघात? दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या T२० मालिकेतील भारतासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? आणि एकदिवसीय मालिकेतूनही डावलल्यानंतर पृथ्वी शॉवर खरंच अन्याय होत आहे का? "बीयु भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK" मध्ये ह्या तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकत आहे अमोल कऱ्हाडकर