बांगलादेशविरुद्ध रडतखडत जिंकलेल्या मालिकेने २०२२ चा शेवट जरी गोड झाला असला तरी ह्या वर्षात भारतीय क्रिकेटवरील विविध प्रश्नचिन्ह कायम राहिली आहेत. केएल राहुलला कसोटी संघातून वगळायची वेळ आली आहे का? आणि विराट कोहलीचं काय? संघ व्यवस्थापनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल? ह्या मुख्य पप्रश्नांवर चर्चा करताना 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर देत आहेत भारतीय पुरुष व महिला संघांना २०२२ च्या कामगिरीचे गुण