माझा अविस्मरणीय रणजी हंगाम' ह्या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात माजी मुंबई कर्णधार अमोल मुझुमदारने १९९६-९७ च्या आठवणी सांगायला सुरुवात केली होती. रणजी ट्रॉफी इतिहासात हा सीझन मैलाचा दगड आहे, कारण मुंबई विरुद्ध दिल्ली हा अंतिम सामना प्रकाशझोतात खेळला...